▪ गरम पाणी प्यायल्याने पोटाच्या तक्रारी दूर होतात आणि पचनक्रिया सुधारते.
▪ वजन नियंत्रणात ठेवायचे असल्यास रोज सकाळी गरम पाण्यासोबत मधाचे सेवन केल्यास खूप मदत होते.
▪ गरम पाणी प्यायल्याने शरीरातील अशुद्ध पदार्थ बाहेर पडतात आणि त्वचा चमकदार बनण्यास मदत होते.
▪ गरम पाणी प्यायल्याने त्वचा नरम होण्यास मदत होते आणि सोबतच कोंड्यापासून सुटका मिळते आणि त्यामुळे केसांचे आरोग्य सुधारते, केस चमकदार, निरोगी बनतात.
No comments:
Post a Comment